September 2022


 


उल्हासनगर:

उल्हासनगर महानगरपालिका द्वारा समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण की एक दिवसीय मुख्याध्यापक कार्यशाला संपन्न । एक दिवसीय कार्यशाला में माननीय आयुक्त श्री अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेगरेकर , उपायुक्त डॉ.श्री सुभाष जाधव, उपायुक्त मुख्यालय श्री अशोक नायकवाडे,संगीता लहाने मैडम  द्वारा आयोजित कि गई थी। कार्यशाला में मनपास्कूल,खाजगी स्कूल,अनुदानित स्कूल,विना अनुदानित ,सेल्फ फाइनेंस स्कूल, स्पेशल स्कूल के मुख्याध्यापक एवं बालवाड़ी /आंगनवाड़ी के शिक्षक उपस्थित थे।२७ सितंबर २०२२ को कार्यशाला सेंचुरी रेयान स्कूल में को संपन्न हुए।कार्यशाला का समय सुबूह ११ बजे से दोपहर ३ बजे तक का है ।कार्यशाला में डायट प्राचार्य माननीय भरत पवार सर ,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई के सहायक संचालक माननीय प्रशांत महाबोले सर , माननीय प्रशासन अधिकारी हेमंत सेजवल सर,अधिवक्ता माननीय दिनेश चौधरी सर , माननीय संभाजी भोजने सर, माननीय भरत वेखंडे सर मार्गदर्शन किया। कार्यशाला में प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र इस विषय पर मार्गदर्शन हुआ ।निपुण भारत के उद्दिष्ट के बारे में भी जानकारी दी गई। दिव्यांग विद्यार्थी के बारे में जनजागृति RTE Act, अध्ययन अध्यापन के तंत्र पद्धति, के बारे में भी जानकारी दी गई। कार्यशाला आयोजित करने के लिए माननीय आयुक्त श्री अज़ीज़ शेख  द्वारा घोषणा की गई थी।







उल्हासनगर:


      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र विधानसभेतील एकमात्र शिलेदार आणि आमचे लाडके राजू दादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने  परिसरातील सामान्य कुटुंबातील परंतु उच्च शिक्षणाची आवड असणाऱ्या ६ होतकरू मुलांची संगणक प्रशिक्षणासाठी संस्थेकडून आकारली जाणारी फी ही मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्याकडून भरली जाणार आहे,तसेच संगणक प्रशिक्षण संस्थेकडून शिकविल्या जाणाऱ्या महत्वाच्या कोर्सेस चा यामध्ये समावेश असल्याने या मुलांना संगणकाचे ज्ञान मिळणार आहे तसेच कोठेही रोजगार मिळणे सोपे होणार आहे आणि यामुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लागणार असल्याने तसेच परिसरातील कुटुंबांना या महत्वकांक्षी उपक्रमाचा  लाभच भेटणार असल्याने आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करून उगीचच चमकेशगिरी न करता आपल्या सत्कार्यातून आपल्या नेत्याला उदंड आयुष्यासाठी जन-सामान्यांचे आशीर्वाद लाभावे हाच प्रामाणिक उद्देश होता आणि या आपल्या उपक्रमामुळे संबंधित कुटुंबियांनी आनंद व्यक्त केलेला असल्याने आपला उद्देश पूर्ण झाल्याचे आपल्याला समाधान आहे असे मैनुद्दीन शेख यांनी यावेळी सांगितले.

 



उल्हासनगर:

 
जेव्हा एका म्हारळ रहिवासी ची बॉडी सेंट्रल हॉस्पिटल मध्ये जाते तेव्हा तिला तेथील शित गृहात जागा मिळत नाही. नाईलाजाने ५ हजार खर्च करून तिला हॉस्पिटल बाहेर एका रुग्णवाहिकेत ठेवावी लागते.

आतापर्यंत स्मशान नशीबी नव्हते, आता थोडावेळ जागा नाही. 
मग प्रश्न डोक्यावर थैमान घालतात का मतदान? आणि कुठे गेले आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, नेते का मतदान करायचे कोणी सांगेल का असा सवाल नागरिक करत आहेत?




 








उल्हासनगर:


उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती बाबत तसेच उल्हासनगर शहरातील 2005 पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची बंद पडलेली प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात यावी यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उल्हासनगर महापालिकेला व शासनाला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन व प्रशासन आमच्या या दोन्ही विषयांन बाबत संवेदनशील नसून शासन व प्रशासन या दोन्ही विषयांबाबत झोपेचे सोंग घेत आहे.


या दोन्ही विषयासंदर्भात शासनाच्या वतीने तत्कालीन पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्या अध्यक्षते खाली जून 2021ला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.व या बैठकीतील सुचने प्रमाणे 27/07/2021 चा शासन निर्णय क्र.1219/2172/प्र.क्र.110/99/नवि-12 नुसार मा.अप्पर मुख्यसचिव महसूल यांचे अध्यक्षते खाली समिती नेमण्यात आली होती.व सदर समितीने दिनांक 13/07/2022,02/09/2022,तसेच दिनांक 16/11/2022 रोजी बैठका घेऊन सदर प्रकरणी त्वरित अहवाल तयार करून तो तात्काळ शासनाला सादर करण्याची कारवाई जानेवारी 2022 ला अंतिम टप्यात होती.आज याला जवळपास नऊ महिने उलटले तरी या बाबत शासनाने किंवा प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 22 ऑगस्ट 2022 ला पावसाळी अधिवेशनात उल्हासनगर मधील धोकादायक इमारतींन बाबत आदिसूचना काढण्याची घोषणा केली त्यालाही माहिना उलटला व ही घोषणा सुद्धा कागदावरच राहीलीय.गेल्या 12 ते 14 वर्षात उल्हासनगर शहरातील इमारती कोसळून जवळपास 60 ते 65 निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर सुद्धा शासना कडून उल्हासनगर वशियांना आश्वसना पलीकडे काहीच मिळालं नाही ही खेदाची बाब आहे.


उल्हासनगर शहारात सातत्याने दररोज कोणत्यान कोणत्या इमारतीचा स्ल्याब कोसळतो तर कधी प्लास्टर पडत आहे आत्ताही रविवार दिनांक 18/09/2022 रोजी उल्हासनगर - 3  मधील साईसदन या इमारतीचा काही भाग इमारतीच्या बाजूला असलेल्या घरावर कोसळून या घरातील जेष्ठ नागरिक गोपालदास गबरा यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले.काहीही दोष नसतांना पुन्हा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला याला जबाबदार कोण शासन की महानगर पालिका.अशा वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे इतर इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.व याचाच फायदा घेऊन काही भु-माफिया या धोकादायक इमारतीतील रहिवाशांकडून त्यांचे अशा इमारतीतील घर कौडीमोल भावाने खरेदी करीत आहेत.व त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.आत्ता पर्यंत शहरातील हजारो नागरिक बेघर झाले आहेत.आणि लाखो लोक बेघर होण्याच्या मार्गांवर आहेत.


साहेब उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न आपण अजून किती दिवस भिजत धोंगड ठेवणार आहोत.वारंवार इमारती पडतायेत इमारत पडली की आम्हीं हळहळ व्यक्त करतो.मोठमोठ्या घोषणा करतो.पण पुढे काय.शासनाने कमेटी नेमून जवळपास वर्ष उलटलंय तरी अजून उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीं बाबात शासनाकडून कोणताही ठोस निर्णय होतांना दिसत नाही.मागील काही महिन्यापूर्वी एकच आठवड्यात उल्हासनगर -1 मधील मोहिनी पलेस व नेहरू चौक येथील साईशक्ती हया दोन इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते.तेव्हा तत्कालीन पालकमंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती.परंतु या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर सोडाच परंतु शासनाची इतर कोणतीही मदत आज पर्यंत मिळालेली नाही ही बाब सुद्धा निषेधार्य आहे.


तसेच उल्हासनगर शहरात या अगोदर सुद्धा मागील 12 ते 13 वर्षात 45 पेक्षा जास्त धोकादायक इमारती कोसळून त्यामध्ये जवळपास 50 ते 60 नागरिकांचे बळी गेले आहेत. महोदय अजून किती बळी गेल्यानंतर व किती नागरिक बेघर झाल्यानंतर आपले शासन व महापालिका प्रशासन या धोकादायक इमारतीं बाबत निर्णय घेणार आहे या बाबत खुलासा केला तर बरं होईल.

साहेब इमारत पडल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यापेक्षा या धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जिवंत पणी काय करता येईल या बाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी आमची आपल्याकडे कळकळीची विनंती आहे.नाहीतर शहरात इमारती पडत राहणार,लोक मरत राहणार आणि आम्हीं फक्त हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली वाहत राहणार साहेब हे कुठेतरी थांबलं पाहिजे व हे जर थांबवायचं असेल तर उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती व 2005 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांन बाबत शासन व उल्हासनगर महानगर पालिका यांनां तात्काळ ठोस निर्णय घ्यावा लागेल.


आजच्या मनसे इशारया नंतरही जर शासन व उल्हासनगर महापालिका प्रशासनाने 15 दिवसाच्या आत श अजून किती बळी गेल्यानंतर धोकादायक इमारतीतील रहिवावाशांनां न्याय दयाल - मनसे

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती बाबत तसेच उल्हासनगर शहरातील 2005 पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची बंद पडलेली प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात यावी यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उल्हासनगर महापालिकेला व शासनाला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन व प्रशासन आमच्या या दोन्ही विषयांन बाबत संवेदनशील नसून शासन व प्रशासन या दोन्ही विषयांबाबत झोपेचे सोंग घेत आहे.


या दोन्ही विषयासंदर्भात शासनाच्या वतीने तत्कालीन पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्या अध्यक्षते खाली जून 2021ला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.व या बैठकीतील सुचने प्रमाणे 27/07/2021 चा शासन निर्णय क्र.1219/2172/प्र.क्र.110/99/नवि-12 नुसार मा.अप्पर मुख्यसचिव महसूल यांचे अध्यक्षते खाली समिती नेमण्यात आली होती.व सदर समितीने दिनांक 13/07/2022,02/09/2022,तसेच दिनांक 16/11/2022 रोजी बैठका घेऊन सदर प्रकरणी त्वरित अहवाल तयार करून तो तात्काळ शासनाला सादर करण्याची कारवाई जानेवारी 2022 ला अंतिम टप्यात होती.आज याला जवळपास नऊ महिने उलटले तरी या बाबत शासनाने किंवा प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 22 ऑगस्ट 2022 ला पावसाळी अधिवेशनात उल्हासनगर मधील धोकादायक इमारतींन बाबत आदिसूचना काढण्याची घोषणा केली त्यालाही माहिना उलटला व ही घोषणा सुद्धा कागदावरच राहीलीय.गेल्या 12 ते 14 वर्षात उल्हासनगर शहरातील इमारती कोसळून जवळपास 60 ते 65 निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर सुद्धा शासना कडून उल्हासनगर वशियांना आश्वसना पलीकडे काहीच मिळालं नाही ही खेदाची बाब आहे.


उल्हासनगर शहारात सातत्याने दररोज कोणत्यान कोणत्या इमारतीचा स्ल्याब कोसळतो तर कधी प्लास्टर पडत आहे आत्ताही रविवार दिनांक 18/09/2022 रोजी उल्हासनगर - 3  मधील साईसदन या इमारतीचा काही भाग इमारतीच्या बाजूला असलेल्या घरावर कोसळून या घरातील जेष्ठ नागरिक गोपालदास गबरा यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले.काहीही दोष नसतांना पुन्हा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला याला जबाबदार कोण शासन की महानगर पालिका.अशा वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे इतर इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.व याचाच फायदा घेऊन काही भु-माफिया या धोकादायक इमारतीतील रहिवाशांकडून त्यांचे अशा इमारतीतील घर कौडीमोल भावाने खरेदी करीत आहेत.व त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.आत्ता पर्यंत शहरातील हजारो नागरिक बेघर झाले आहेत.आणि लाखो लोक बेघर होण्याच्या मार्गांवर आहेत.


साहेब उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न आपण अजून किती दिवस भिजत धोंगड ठेवणार आहोत.वारंवार इमारती पडतायेत इमारत पडली की आम्हीं हळहळ व्यक्त करतो.मोठमोठ्या घोषणा करतो.पण पुढे काय.शासनाने कमेटी नेमून जवळपास वर्ष उलटलंय तरी अजून उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीं बाबात शासनाकडून कोणताही ठोस निर्णय होतांना दिसत नाही.मागील काही महिन्यापूर्वी एकच आठवड्यात उल्हासनगर -1 मधील मोहिनी पलेस व नेहरू चौक येथील साईशक्ती हया दोन इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते.तेव्हा तत्कालीन पालकमंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती.परंतु या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर सोडाच परंतु शासनाची इतर कोणतीही मदत आज पर्यंत मिळालेली नाही ही बाब सुद्धा निषेधार्य आहे.


तसेच उल्हासनगर शहरात या अगोदर सुद्धा मागील 12 ते 13 वर्षात 45 पेक्षा जास्त धोकादायक इमारती कोसळून त्यामध्ये जवळपास 50 ते 60 नागरिकांचे बळी गेले आहेत. महोदय अजून किती बळी गेल्यानंतर व किती नागरिक बेघर झाल्यानंतर आपले शासन व महापालिका प्रशासन या धोकादायक इमारतीं बाबत निर्णय घेणार आहे या बाबत खुलासा केला तर बरं होईल.


साहेब इमारत पडल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यापेक्षा या धोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी जिवंत पणी काय करता येईल या बाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी आमची आपल्याकडे कळकळीची विनंती आहे.नाहीतर शहरात इमारती पडत राहणार,लोक मरत राहणार आणि आम्हीं फक्त हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली वाहत राहणार साहेब हे कुठेतरी थांबलं पाहिजे व हे जर थांबवायचं असेल तर उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती व 2005 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांन बाबत शासन व उल्हासनगर महानगर पालिका यांनां तात्काळ ठोस निर्णय घ्यावा लागेल.आज मनसे इशारया नंतरही शासन व उल्हासनगर महापालिका प्रशासनाने 15 दिवसाच्या आत शहरातील धोकादायक इमारतींन बाबत ठोस निर्णय घेतला नाही तर धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा ही मनसेच्या वतीने देण्यात आला.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर सचिव शालिग्राम सोनावणे,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,शैलेश पांडव,सुभाष हटकर, मुकेश शेठपलांनी, शहर संघटक मैनऊदिन शेख,विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख,अक्षय धोत्रे, सागर चौहान,बादशाह शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ठोस निर्णय घेतला नाही तर धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा ही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शहर सचिव शालिग्राम सोनावणे,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,शैलेश पांडव,सुभाष हटकर, मुकेश शेठपलांनी, शहर संघटक मैनऊदिन शेख,विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख,अक्षय धोत्रे,सागर चौहान,बादशाह शेख,अनिल गोधडे, सुहास बनसोडे, केलास वाघ, विक्की जिप्ससन, सुनील रोहिडा,तन्मेष देशमुख,गोरख उदार,जाफर शेख, देवा तायडे, गणेश आठवले,यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






 




उल्हासनगर:         

        उल्हासनगर शहर मे आये दिन रस्ते पर भटकते कुत्तो का आतंक काफी बढ गया हैं।छोटे खेलते बच्चे, टहलते जेष्ठ नागरिक और मोटर सायकल पर आते-जाते मुसाफिर लोगो को ये काट लेने से शहर मे दहशत का माहोल बन चुका हैं ।  उल्हासनगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी के डॉक्टर सेल  के अध्यक्ष डॉ. अमोल मोळावडे जी ने शहर के मध्यवर्ती रुग्णालय मे जाके छानबिन की तो अँटी-रेबीज टीका लेने वालो की तादाद मे लक्षणीय वृद्धी होती दिखाई दे रही थी। इस मामले मे उल्हासनगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी के डॉक्टर सेल के अध्यक्ष डॉ. अमोल मोळावडे जी ने उमपा वैदकीय अधिकारी तथा सार्वजनिक आरोग्य विभाग को संबंधित विषय पर एक निवेदन देते हुये जलद गती से इस मुद्दे को जनहित के तौर पर विचारार्थ ले और शहर वासीयो को राहत दिलाने की आशा व्यक्त की।


 भटकते कुत्तो की निर्बीजीकरण कर उनकी बढती आबादी पे नियंत्रण रख जा सकता हैं और इस के लिये विशेष निधी की सुविधा बजेट मे होती हैं पर पिछले कई सालो से ये सुविधा मनपा द्वारा बंद होने के कारण नागरिको का सार्वजनिक आरोग्य तथा जीवित को हानी होने के काफी संभावना हैं ऐसे गैरजिम्मेदार मनपा प्रशासन का हम कडी शब्दो मे निंदा करते हैं और आशा करते हैं की जलदी ही ये विषय  जनहितार्थ सुलज जाये।





 





उल्हासनगर:

दिनांक २२ व २३ सप्टेंबर २०२२ रोजी सिंधू एज्युकेशन सोसायटीचे स्वामी हंसमुनी महाराज महाविद्यालय वाणिज्य उल्हासनगर ४ यांनी आयोजन केले. या संस्थेच्या सचिव  रेखा अशोक ठाकूर व महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. किरण चिमणानी आणि तसेच ठाणे विभागाचे सचिव श्री यज्ञेश्वर बागराव यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन केले . स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे श्री जगदीश सापते सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ (प), यांस बरोबर श्री शिवाजी रगडे युवा समाजसेवक व निवड समिती अध्यक्ष श्री राहुल अकुल, डॉ. रमेश देशमुख , श्री उमेश सोनावणे, श्री गणेश मोरे तसेच सर्व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक उपस्थित होते.

 २५ महाविद्यालयातील   एकूण १७० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी श्री महेश बडेकर,   व अंबरनाथ रायफल शूटिंग क्लबचे प्रमुख  निशिगंधा जेके व प्रशिक्षक श्री जगदीश एस के आणि स्पर्धा पंच प्रमुख श्री महेश लोहिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





 





उल्हासनगर:


उल्हासनग महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण २०२३ शहर को कचरा मुक्त बनाने के लिए भारतीय स्वच्छता लीग २१ सितंबर २०२२ के दिन  उपायुक्त डॉ.सुभाष जाधव  मुख्य स्वच्छता निरीक्षक,मनीष हिवरे,  विनोद केनी, एकनाथ पवार ने मनपा की तरफ से मनपा की तरफ से २१ सेप्टेंबर को सुबह  तीर्थ स्थल पूज्य चालियो साहब मंदिर व आसपास उल्हासनगर ५  स्वच्छता अभियान चलाया गया।

जिसमें स्वच्छता लीग अंतर्गत उल्हासनगर स्वच्छ वारीयर टीम की तरफ़ से रेखा ठाकुर वलेछा, वृक्ष फ़ाउंडेशन,ज्योति  तायडे, उल्हासनर व्यापारी एसोसिएशन अध्यक्ष जगदीश तेजवानी , अशोका फाउंडेशन के  शिवाजी रगडे , सतरामदास जेसवानी  कुलदीप आयलसिंघानी अस्सिस्टेंट कमिश्नर गणेश शिम्पी, जीतु खन्ना।

 सहित स्वच्छता निरीक्षक, मनपा सफाई कर्मचारी , विभिन्न सामाजिक संगठनों के साथ-साथ स्वास्थ्य एवं स्वच्छता विभाग के अधिकारियों व स्कूल कॉलेज के छात्र छात्राओं ने भाग लिया।













 



उल्हासनगर - तरूण, तडफदार, दिलदार व्यक्तिमत्व प्रसिद्ध उद्योगपती नंदसेठ छापरु यांचा भुल्लर महाराजांच्या नेतृत्व शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे.

उल्हासनगरचे उद्योजक श्री. नंद छापरु यांनी आज शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री गोपाल लांडगे साहेब व शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक श्री. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत नामदार मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेबांना आपला पाठींबा जाहीर केला यावेळी श्री गोपाळ लांडगे साहेबांनी त्यांना पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




 




उल्हासनगर:

आज दिनांक १९/०९/२०२२ रोजी उल्हासनगर स्टेशन विसर्जन घाट येथे उल्हासनगर महानगरपालिका व अशोका फाउंडेशन च्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सफाई अभियान राबविण्यात आले.

 सदर अभियाना मध्ये महानगर पालिका उप आयुक्त (आरोग्य) श्री.जाधव साहेब, सार्व.आरोग्य अधिकारी श्री.हिवरे साहेब,मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री पवार साहेब, माजी नगरसेवक श्री.शेळके साहेब,जमील खान साहेब, समाज सेवक श्री. रगडे साहेब, फिरोज खान प्रमोद घनबहादुर अखिलेश गुप्ता तसेच अशोका फाउंडेशन चे सर्व सभासद , स्वच्छता निरीक्षक, आणि प्रभागातील सर्व मुकादम व कामगार यांनी सदर अभियाना मध्ये आपले योगदान देऊन सर्व विसर्जन घाट परिसर सफाई आणि स्वच्छ करून घेतला.


जो पर्यंत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग स्वच्छ भारत अभियानात होत नाही तो पर्यंत शहर स्वच्छ होणारं नाही त्यामुळेच हे स्वच्छता अभियान घेतल्याचे मत शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले

 


उल्हासनगर:

हर साल की तरह इस साल भी बडे उमंग से जिऊतिया माता पूजा का कार्यक्रम संपन्न हुवा इस कार्यक्रम मे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीके पूर्व नगरसेविका सविता तोरणे (रगडे), जमील खान, माजी नगरसेवक गजानन शेळके, शिवाजी रगडे, फिरोज खान और सभी उत्तर भारतीय मंच की तरफ से यह कार्यक्रम आयोजित किया गया था।


इस कार्यक्रम मे पूर्व आमदार पप्पू कलानी साहेब, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब, तथा सभी नेतागण उपस्तीत थे।कार्यक्रम मे पॅनल की सभी महिलाये बडी संख्या मे उपस्थित रह कर पूजा की।





 


 उल्हासनगर - वरिष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर द्वारा लिखित उल्हासनगर की ऐतिहासिक ग्रंथ सूची उल्हास दर्पण का विमोचन समारोह मंगलवार को २० सितंबर २०२२ को शाम ५.०० बजे जनरल अरुणकुमार वैद्य (टाउन हॉल) उल्हासनगर - ३ में आयोजित किया गया है।

इस समारोह में पूर्व प्रशासक सिटी कॉलोनी, अनुमंडल पदाधिकारी एवं उल्हासनगर नगर निगम के पूर्व आयुक्त, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जनजाति आयोग के सदस्य आर. डी. शिंदे के करकमलों द्वारा प्रकाशित किया जाएगा। इस अवसर पर उल्हासनगर महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, अंग्रेजी डेली स्प्राउट्स के संपादक उन्मेश गुजराती मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। जबकि वरिष्ठ पार्श्व गायिका) श्रीमती पुष्पाताई पागधरे, वरिष्ठ कवि और सुसंवादक अरुण म्हात्रे, वरिष्ठ अभिनेता अनिल गवस, प्रसिद्ध अभिनेता नीलेश शेवड़े उपस्थित रहेंगे। साथ ही प्रसिद्ध शिव भाष्यकार डॉ. शिवरत्न शेटे शिवचरित्र पर व्याख्यान देंगे।

इस मौके पर उल्हास नगर के दिवंगत पत्रकारों और स्वतंत्रता सेनानियों के परिवारों को सम्मानित किया जाएगा।कार्यक्रम के संयोजन अरुण म्हात्रे करेंगे ऐसी जानकारी आयोजक द्वारा दी गई है।




 


उल्हासनगर:


                उल्हासनगर शहरात राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी सहा वर्षा पूर्वी ७ करोड रुपये निधी देऊन सिधी बांधवांसाठी सिधुभवन बंधू बांधलं. आता उत्तर भारतीयांच्या मातांवर डोळा ठेऊन उत्तर भारतीय भवन बांधण्याची चर्चा सुरु झालीय. उल्हासनगर शहराला तिन आमदार आहेत मग या आमदारांना मराठी माणसं मतदान करीत नाहीत का. का मराठी माणसांना गृहीत धरलं जात याच उत्तर या आमदारांना येत्या महापालिकेच्या निवडूणुकित दयावच लागेल.. उल्हासनगर शहरात एक सुसज्य मराठी भवन बांधल्यास गोर-गरीब नागरिकांना याचा फायदा होईल या नागरिकांना आपल्या घरचे छोटे मोठे कार्यक्रम अत्यअल्प दरात करता येथील. मराठी संस्कृती संबंधी माहिती येथे उपलब्ध करून देता येईल. मराठी भाषा व मराठी संस्कृती जपण्यासाठी या मराठी भवनचा उपयोग होऊ शकतो. एक सुसज्य मराठी भवन बांधण्यात यावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०१९ पासून पाठपुरावा करीत आहे. व करत राहील.





 

             

उल्हासनगर:

            आजचं अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आपण पाहिले असेल विनापरवाना झाडाची कत्तल केल्यास कारावास भोगावा लागेल.शासनाने दिलेल्या नियम फाट्यावर मारत उल्हासनगर मधील बेरेक क्रमांक ७४८ तसेच रूम नं ५,६,७,८ उल्हासनगर क्रमांक:०२ मधील आठ वर्षे जुने झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. घराचे बांधकाम करण्यासाठी झाडांची कत्तल केलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत. एका बाजूस सरकार माझी वसुंधरा अभियान राबवत आहेत आणि दुसरीकडे झाडांची कत्तल करण्यात येत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी आणि वन विभागातील अधिकारी वर्ग वृक्ष तोडणाऱ्यावर कारवाई करणार का याकडे सर्व पर्यावरण प्रेमी चे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.




 


उल्हासनगर:


महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडनविस् द्वारा कुछ वर्ष उपरांत सिंधी साहित्य अकादमी का गठन किया था, अकेडमी सुचारु रूप से कार्य कर रही थी, श्री गुरुमुख जगवानी जी जिसके उपाध्यक्ष थे, अचानक महाराष्ट्र राज्य में सत्ता परिवरतन हुआ। पूर्व मुख्य मंत्री श्री उधव ठाकरे जी ने अपने कार्य काल के अंतिम समय में इसका पुनर्गठन किया था। फिर सत्ता पलटी फिर से सिंधी साहित्य अकेडमी सहित १४ समितियों को वर्तमान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी ने बरखवास्त किया गया है। अब फिर सिंधी अकेडमी के आस्तव पर प्रशनचिन्ह लग गया है, एक तो अकेडमी की बजट कम होने से सिंधी भाषा का प्रचार प्रसार उसकी संस्कृति और साहित्य का विकास नही हो पा रहा है। अकेडमी में सिंधी संस्कृति  और साहित्य के जानकारों को कम और राजनैतिक लोगो का चयन समिति में ज्यादा हो रहा है। जानकारी के अभाव में काम नही हो पाता। जय झूलेलाल संघर्ष सेवा समिति माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से गुजारिश करती है कि जल्द से जल्द इसका गठन हो और योग्य जानकार लोगो का समिति मे चयन हो।




 







कल्याण - केंद्रीय स्तरपर सिंधी भाषीय चैनल दूरदर्शन पर प्रसारित करने की मांग महाराष्ट्र प्रदेश सिंधी कला साहित्य अकादमी की पुर्व सदस्य एवंम उल्हासनगर भाजपा सचिव काजल मुलचंदानी ने केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री श्री अनुरागसिंग ठाकुर से की है। ज्ञात हो की कल भारतीय जनता पार्टी के युवानेता केंद्रीय सूचना व प्रसारण और युवा कार्यक्रम व खेल मंत्री श्री अनुराग सिंग ठाकूर द्वारा आज कल्याण पुर्व के तिसाई हॉल में उल्हासनगर के व्यापारियों और सामाजिक संघटनो के प्रतिनिधियों के साथ बैठक सम्पन्न हुई।

कल्याण लोकसभा प्रवास योजना संवाद बैठक में आज केंद्रीय सूचना व प्रसारण और युवा कार्यक्रम व खेल मंत्री श्री अनुराग सिंग ठाकूर द्वारा विभिन्न समस्याओं और सुझावों को सुना गया। इस समय महाराष्ट्र प्रदेश सिंधी कला साहित्य अकादमी की पुर्व सदस्य और उल्हासनगर भाजपा सचिव काजल मुलचंदानी द्वारा केंद्रीय स्तरपर सिंधी भाषा मे चैनल दूरदर्शन पर प्रसारित करने की मांग केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री श्री अनुरागसिंग ठाकुर के समक्ष रखी।

इस समय विधायक श्री संजय केळकर, विधायक श्री निरंजन डावखरे, उल्हासनगर विधासभा १४१  के विधायक कुमार आयलानी, कल्याण पूर्व विधानसभा संघ के विधायक गणपत गायकवाड़, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री गुलाबराव करंजुले पाटील, भारतीय जनता पार्टी उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष जमनू पुरसवानी, कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, पूर्व स्थायी समिती सभापती राजेश वधारीया आदी भारतीय जनता पार्टी के कल्याण डोंबिवली उल्हासनगर के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।








 







उल्हासनगर -  के पूर्व विधायक के जन्मदिन पर क्लिनिक का उद्घाटन समारोह व नि:शुल्क स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया। तनिष्का फाउंडेशन द्वारा तनिष्का चैरिटेबल क्लिनिक का उद्घाटन बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। शहर के पूर्व विधायक सुरेश उर्फ ​​पप्पू कलानी द्वारा तनिष्का चैरिटेबल क्लीनिक खुलने की सूचना पूरे शहर में फैल गई।  इसलिए इस आयोजन के लिए शहर में पप्पू कलानी के समर्थकों के साथ-साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों की भारी भीड़ उमड़ी थी।इस आयोजन के आयोजक आनंद शिंदे जरूरतमंद लोगों को कम कीमत में स्वास्थ्य देखभाल का लाभ देकर शहर में एक नए कदम की बात कर रहे हैं।  आनंद शिंदे ने कहा कि तनिष्का चैरिटेबल क्लिनिक की स्थापना उनके पिता स्वर्गीय शांताराम शिंदे ने तनिष्का फाउंडेशन और डिवाइन केयर फाउंडेशन के सहयोग से जरूरतमंद नागरिकों को स्वास्थ्य सेवाएं प्रदान करने के लिए की थी।


 उल्हासनगर शहर के नायक और पूर्व विधायक सुरेश उर्फ ​​पप्पू कलानी के जन्मदिन समारोह के अवसर पर जरूरतमंदों की सेवा के लिए दिवंगत शांताराम शिंदे की याद में।चैरिटेबल क्लिनिक का उद्घाटन समारोह रविवार ११ सितंबर की शाम को तुलसी निवास, आजाद नगर, उल्हासनगर १ के सामने हुआ।


तनिष्का चैरिटेबल क्लिनिक का उद्घाटन जन नेता व उल्हासनगर शहर के पूर्व विधायक पप्पू कलानी ने बड़ी धूमधाम से किया.  इस मौके पर नि:शुल्क स्वास्थ्य शिविर भी लगाया गया।अप्पासाहब शिंदे पूर्व विधायक और महाराष्ट्र अध्यक्ष मेडिकल एंड ड्रगिस्ट), श्रीमती।  पंचम ओमी कलानी (जिला अध्यक्ष। रेस कॉम। पा। उल्हासनगर सिटी), डॉ।  शशिकांत बोडे (अतिरिक्त जिला सर्जन, केंद्रीय अस्पताल), डॉ.  सीताराम दांडे डॉ.  अरुण चंदेल (एमडी), डॉ.  नम्रता कुलकर्णी (स्त्री रोग विशेषज्ञ), डॉ.  अमोल (बाल रोग विशेषज्ञ), डॉ.  योगिता दांडे(एमबीबीएस),योगेन्द्र सिंह (हड्डी रोग विशेषज्ञ) उपस्थित थे।कमलेश निकम (मुख्य प्रवक्ता आर.सी.पी.), सुमित चक्रवर्ती (अध्यक्ष, यू.टी.ए. उल्हासनगर), मनोज लसी (पूर्व पार्षद), संतोष पांडे (जिला समन्वयक आर.सी.पी.), महेश आहूजा (उद्योग) उपस्थित थे।

 इस अवसर पर सभी गणमान्य व्यक्तियों और मुख्य अतिथियों को सम्मान, शॉल और श्रीफल देकर सम्मानित किया गया। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए आनंद श.  शिंदे, (केन्द्रीय महासचिव, रिस. को.पा.), डॉ.  विजय यादव (आरपी ​​डिवाइन हॉस्पिटल), बृजेश श्रीवास्तव (उपाध्यक्ष, आर.सी.पी.), दिनेश छगानी, (अध्यक्ष, राजस्थानी सेल),  गणेश श.  शिंदे (सदस्य), पप्पू लक्ष्मण शिंदे (सदस्य) कैलास मताई (डिजिटल मीडिया) सभी ने अथक परिश्रम किया।  कार्यक्रम में बड़ी संख्या में लोगों की भीड़ उमड़ी।





 


उल्हासनगर - शहर के पूर्व विधायक सुरेश उर्फ पप्पू कालानी के जन्मदिन  के अवसर पर क्लिनिक का उद्घाटन समारोह और नि:शुल्क स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया है ऐसा कार्यक्रम के आयोजक आनंद शिंदे ने बताया।

इस बारे में विस्तार से जानकारी देते हुए  आनंद शिंदे ने बताया।इस संबंध में विस्तृत जानकारी देते हुए आयोजक आनंद शिंदे ने कहा कि तनिष्का फाउंडेशन और डिवाइन केयर फाउंडेशन के सहयोग से तनिष्का चैरिटेबल क्लिनिक बनाने का प्रयास है ताकि जरूरतमंद नागरिकों को स्वास्थ्य सेवाएं मुहैया कराई जा सकें और इस क्लिनिक के उद्घाटन समारोह और एक नि:शुल्क स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया है।

 उल्हासनगर शहर के महानायक और पूर्व विधायक सुरेश उर्फ ​​पप्पू कलानी के जनम दिवस के अवसर पर जरूरतमंदों की सेवा के लिए दिवंगत शांताराम शिंदे की याद में चैरिटेबल क्लिनिक का उद्घाटन समारोह रविवार ११ सितंबर को शाम ७ बजे उल्हासनगर १, आजाद नगर, तुलसी निवास के सामने होनेवाला है।

उल्हासनगर शहर के लोकनेता एवं पूर्व विधायक पप्पू कालानी के करकमलों द्वारा चैरिटेबल क्लीनिक का उद्घाटन किया जाएगा।इस समय मुख्य अतिथि के रूप में अप्पासाहब शिंदे (पूर्व विधायक और महाराष्ट्र अध्यक्ष मेडिकल एंड ड्रगिस्ट), श्रीमती।  पंचम ओमी कालानी (जिला अध्यक्षा राकापा उल्हासनगर शहर), डॉ.  शशिकांत दोडे (अतिरिक्त जिला सर्जन, सेंट्रल अस्पताल), डॉ.  सीताराम दांडे (एमडी), डॉ. अरुण चंदेल (एमडी), डॉ.  नम्रता कुलकर्णी (स्त्री रोग विशेषज्ञ), डॉ. अमोल (बाल रोग विशेषज्ञ), डॉ.  योगिता दांडे(एमबीबीएस),योगेंद्र सिंह (आर्थोपिडिक विशेषज्ञ) उपस्थित रहेंगे।

विशेष अथिति के रूप में कमलेश निकम (मुख्य प्रवक्ता राकापा), सुमित चक्रवर्ती (अध्यक्ष, यू.टी.ए. उल्हासनगर), मनोज लासी (पूर्व नगरसेवक), संतोष पांडे (जिला समन्वयक राकापा), महेश आहूजा (उद्योगपती) उपस्थित रहेंगे।

इस कार्यक्रम के आयोजन आनंद  शिंदे, (संघठन महासचिव, राकापा), डॉ.  विजय यादव (आर. पी. ​​डिवाइन हॉस्पिटल), बृजेश श्रीवास्तव (उपाध्यक्ष, राकापा), दिनेश छगानी, (अध्यक्ष, राजस्थानी सेल), गणेश श.  शिंदे (सदस्य), पप्पू लक्ष्मण शिंदे (सदस्य) कैलास मटाई (डिजिटल मीडिया) आदी लोगों ने किया है। आयोजकों ने आवाहन किया है की इस कार्यक्रम में ज्यादा मात्रा में उपाथित होकर लाभ ले।





 






उल्हासनगर - विघ्नहर्ता ग्रुप में आकर अब्दुल भाई बाबाजी ने  गणपती बाप्पा का दर्शन लिया इस समय नागरिक बड़ी मात्रा में उपस्थित थे।

प्राप्त जानकारी के अनुसार उल्हासनगर कैंप नंबर १ स्थित गोल मैदान परिसर में विघ्नहर्ता ग्रुप ने गणपती बिठाया था उस गणपती पेंडोल में कल ७ सितंबर के दिन शाम को अब्दुल भाई बाबाजी आए। जहा उन्होंने विघ्नहर्ता ग्रुप द्वारा प्रस्तुत एक नाटक देखा इस नाटक में दिखाया गया है की शिर्डी वाले साईबाबा के जीवन की कहानी दिखाई गई और समझाया गया। वह देखने के बाद अब्दुल भाई बाबाजी ने गणपति बप्पा के दर्शन किए इसक बाद विघ्नहर्ता ग्रुप के उपाध्यक्ष भावेश अशोक खत्री का जन्मदिन केक काट कर मनाया गया और आशीर्वाद दिया। उसके बाद अब्दुल भाई बाबाजी ने ग्रुप के सभी सदस्यों के साथ ग्रुप फोटोज निकाले और सभी ग्रुप मेंबर को आशीर्वाद दिया।

इस समय विघ्नहर्ता ग्रुप के अध्यक्ष सत्यजीत सिंह (टकी) ग्रुप  के उपाध्यक्ष भावेश अशोक खत्री उद्योगपति अशोक खत्री, भावेश भाटिया, आकाश रंगवानी, आर्यन पंजवानी, मानव भोजवानी, हिमांशु खत्री, कब्रिस्तान समिति के शबीर शैख, मुन्ना रिजवी, उद्योगपति व पूर्व नगरसेवक प्रीतम कुकरेजा, शांतिदूत रमेश आहूजा,भाजपा के वरिष्ठ नेता हरेश किशनानी,समाजसेवक मामा दौलतराम,कमल सेठ और कई गणमान्य उपस्थित थे।

आये हुए सभी मान्यवरों का विघ्नहर्ता ग्रुप के अध्यक्ष सत्यजीत सिंह टक्की और उपाध्यक्ष भावेश अशोक खत्री तथा सामाजिक संस्था उल्हासनगर बचाओ समिति (NGO) के अध्यक्ष और हिंदी न्यूज पेपर मुम्बई क्रांती" के संपादक और अध्यक्ष श्री अशोक खत्री और मंडल के पदाधिकारियों ने शाल पहनाकर और श्रीफल भेंट देकर सभी का दिलों जान से शुक्रिया और आभार प्रकट किया।



कल्याण: कल्याण ग्रामीण भागातील म्हारळगावात श्री समर्थ मित्र मंडळाच्या वतीने अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.आपल्या लाडक्या बाप्पाला हार,नारळ,फुले, इतर नैवेद्य न आणता वही, पेन्सिल, रबर इतर शालेय साहित्य नैवेद्य गणेश भक्त घेऊन येत आहेत.या अनोख्या उपक्रमाला आजू बाजूच्या परिसरातील गणेश भक्तांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.हे सर्व शैक्षणिक साहित्य संकलन करून कल्याण ग्रामीण भागातील आदिवासी पाड्या मधील गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करणार आहे. या उपक्रमामुळे उल्हासनदी मध्ये जाणारे निर्माल्यचे प्रमाण कमी होईल. अशा अनोख्या उपक्रमाचे अनेक मंडळांनी अनुकरण केले पाहिजे.




 



उल्हासनगर -

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ६ सप्टेंबर २०२२ रोजी मोफत उत्सवाची घोषणा केल्यामुळे वाढत्या प्रदूषणाविरुद्ध आणि आपल्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात लढा देणारी उल्हासनगरची सामाजिक संस्था हिराली फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी. दुपारी २ वा.पासून बेमूदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना अध्यक्षा सौ. सरिता खानचंदानी यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे जनहित याचिका १७३/२०१०, जनहित याचिका १७३/२०१० च्या आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले जात आहे.१५५/२०११, उल्हासनगर उपविभागीय अधिकारी (एस डी ओ), उल्हासनगर महानगरपालिका १५५/२०१६, पोलीस - उल्हासनगर, तहसीलदार, उल्हासनगर महानगर पालिका,  द्वारे जनहित याचिका SDO उल्हासनगर, उल्हासनगर महानगरपालिका आणि प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनामार्फत जनहित याचिकेवर होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. असे फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी सांगितले. उल्हासनगर शहरातील भूमाफियांनी बेकायदेशीरपणे झाडे तोडलेली आहेत यावर उल्हासनगर महापालिकेचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, तसेच या बिल्डर लॉबींवर पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे मी उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहे असे हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी सांगितले.




MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget